श्रद्धांजली
-
स्व. राजीव गांधींनी केलेले राष्ट्र उभारणीचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे – किरण काळे ;
अहमदनगर दि.२२ मे (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देश उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्याच काळात…
Read More » -
माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे:उपमुख्यमंत्रीअजित पवार
मुंबई, दि.१७ (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्वं काळाच्या…
Read More » -
अहमदनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करणारे सहकार सम्राट शंकरराव कोल्हे यांचे निधन दुःखद आहे:गृहमंत्री दिलीप वळसे
अहमदनगर दि.१६ (प्रतिनिधी) कृषी, फलोत्पादन, सहकार अशी विविध मंत्रिपदे भूषविलेले राज्याचे माजी मंत्री, अहमदनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करणारे…
Read More »