साहित्यिक
-
सरपंच,पाटील, मराठी चित्रपटातील या भूमिका अजरामर करणारे,नायक,खलनायक आपल्या कुशल अभिनयातून समाज मनावर ठसा उमटविणारे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते निळू फुले यांचा स्मृतिदिन विशेष!
निळू फुले (४ एप्रिल, १९३० – जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा…
Read More » -
दीपावली विशेष अंकातून ज्ञानसंवर्धन – न्या. दिवाकर
अहमदनगर – दिपावली विशेषांकातून ज्ञान संवर्धन होत असल्याने रसिक वाचकांसाठी ही दिवाळीची मेजवानी आहे, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त न्या.…
Read More » -
ग्रंथालय चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक- साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे
अहमदनगर, दि. 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) – समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयांची महत्वाची भुमिका आहे. यासाठी जिल्ह्यात ग्रंथालयांची संख्या वाढवून ग्रंथालय…
Read More » -
साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात आ. संग्राम जगताप
राहुरी दि.१३ जून (प्रतिनिधी) – आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात, ‘शब्दगंध’ ने लिहित्या हातांचे कौतुक…
Read More » -
जागरूक नागरिक मंचच्या हरित केडगाव मोहिमेस सुरुवात अध्यक्ष विशाल पाचारणे यांचा वाढदिवस साधेपणाने सामाजिक उपक्रमाने साजरा
केडगाव दि.८ जून (प्रतिनिधी) केडगाव जागरुक नागरिक मंचची वृक्षारोपणाची हरित केडगाव मोहीम वर्षे ४थे दिनांक 7 जून रोजी मंचचे अध्यक्ष…
Read More » -
महिला दिनानिमित्त महिलांसाठी योगासन स्पर्धा
केडगाव प्रतिनीधी अहमदनगर जिल्हा योग प्रसार संस्था यांच्या मान्यताने श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने महावीर मल्लखांब आणि योगा…
Read More » -
तरुण पिढीला वाचनीय बनवण्याची गरज ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे
राहुरी / प्रतिनिधी – नव समाज माध्यमांशी जोडल्या गेलेल्या तरुणांनी हातात पुस्तके घेऊन वाचणे आवश्यक आहे. चांगल्या वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास…
Read More » -
केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा – किरण काळे
अहमदनगर दि.२ मार्च (प्रतिनिधी) : सुमारे नऊ वर्षांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा लिखित प्रस्ताव…
Read More » -
मी मेलो त्याची गोष्ट’ वेदनादायी काळाचा अचूक वेध घेते प्रा. रंगनाथ पठारे.
राहुरी / प्रतिनिधी :- संजय कळमकर यांची ‘मी मेला त्याची गोष्ट ‘ ही कादंबरी कोरोनाच्या वेदनादायी काळाचा अचूक वेध घेते…
Read More » -
मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरीता पुस्तके भावी पिढीत विचार रुजवतात – सुनील गोसावी
राहुरी / प्रतिनिधी — ‘ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा पुस्तकरुपाने टिकवता येतो,ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व आजही टिकून असुन मनुष्याला सुसंस्कृत…
Read More »