प्रशासकिय

काजेवाडी तलावाच्या उदभवावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २.२३.६६,८५०/- इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर राज्य राखीव दलाच्या १३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.