सामाजिक
-
कर्जत शहरातील धुळीच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे – आशिष बोरा
कर्जत (प्रतिनिधी) : दि ३१ कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर यासह अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. या धुळीमुळे…
Read More » -
नव्याने दुरुस्त केलेल्या नगर जामखेड रस्त्यावर नगर तालुका हद्दीत निंबोडी ते चिचोंडी पाटील आठवड गावापर्यंत क्रोसिंग पट्टे व गतिरोधक बसवा: जनाधार सामाजिक संघटनेची मागणी
अहमदनगर दि.२५ (प्रतिनिधी) : जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालय अहमदनगर येथे निवेदन दिले. नगर तालुक्यातील निंबोडी ते…
Read More » -
संगमनेर कन्या ह.भ.प. रोहिणी ताई राऊत महिला भूषण पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी) सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची सभा अहमदनगर येथे नुकतीच पार पडली त्यावेळी आमदार निलेश लंके, पद्मश्री…
Read More » -
राजकीय जीवनात वाटचाल करत असताना दुर्बल व वंचित घटकाची नेहमी मदत करावी :सुरेशभाऊ बनसोडे
अहमदनगर दि.२५ (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार.आदरणीय.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचशील विद्यामंदिर सिद्धार्थनगर अहमदनगर येथील विध्यार्थ्यांना शाळेय क्रीडासाहित्याचे वाटप उद्योजक.मा.मयुर भाऊ…
Read More » -
उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक बंद ठेवावी:आरपीआयचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर दि.२४(प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूलचे काम सुरू असताना अनेक अपघात घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक…
Read More » -
तांभेरेतील दलितत महिलांचे तहसीलदारांना साकडे!
राहुरी दि.२४ (प्रतिनिधी) राहुरी तालूक्यातील तांभेरे गाव गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आले. तांभरे गावामध्ये घडत असलेल्या जातीयवादी कारवाया बाबत…
Read More » -
मजुरांना टोप्या देऊन ‘स्नेहबंध’ने जपली बांधिलकी
अहमदनगर दि.२३ (प्रतिनिधी) – मार्चच्या मध्यातच तळपणाऱ्या सुर्याच्या उन्हाचा तडाख्यात मजुरांना काम करावे लागत आहे. या कामगारांचे उन्हापासून संरक्षणासाठी स्नेहबंध…
Read More » -
पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खेळले नैसर्गिक रंग
कर्जत( प्रतिनिधी) : दि २३ साहेब कार्यलयात आहात का ? ओके आलोच पाचच मिनिटात” असे फोन कर्जतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना करीत…
Read More » -
१४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन न झाल्यास कोणत्याही शासकीय आधिकाऱ्यास पुतळ्यास पुष्पहार घालू देणार नाही: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समिती
अहमदनगर दि.१९ (प्रतिनिधी) नगर शहरातील मार्केटयार्ड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळयाचे भूमिपूजन १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी न…
Read More » -
आदर्श समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : वैद्य
अहमदनगर दि.१८ (प्रतिनिधी) – स्नेहबंध सोशल फौंडेशनने अल्पावधीतच विविध समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केली आहे. आदर्श नागरिक घडविण्यासाठी…
Read More »