सामाजिक
-
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने दलित बालकाची हत्या करणाऱ्या शिक्षकांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी!
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजस्थान येथील जालोर जिल्ह्यातील सुराणा या गावांमध्ये 23 जुलै ला गावातील सरस्वती विद्यालयात इयत्ता तिसरी वर्गात शिकणारा 8…
Read More » -
२२ ऑगस्ट रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने!
अहमदनगर (प्रतिनिधी) राजस्थान येथे शिक्षकाने दलित विद्यार्थ्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रा्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे,महाराष्ट्र…
Read More » -
बहुजन रयत परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी उत्कृष्ट कलावंत व समाजभूषण गौरव 30 ऑगस्ट रोजी सोहळा! माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे करणार मार्गदर्शन!
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन रयत परिषदेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक 30 ऑगस्ट रोजी श्रमिक कार्यालय टिळक रोड या…
Read More » -
कर्जत तालुक्यातील सर्व प्रमुख ठिकाणी “सामूहिक राष्ट्रगीत” गायन
कर्जत( प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिम्मित ९ ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने बुधवार, दि १७ रोजी…
Read More » -
बहुजन शिक्षण संघ व दादासाहेब रूपवते फाउंडेशनच्या वतीने रविवारी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाहीर दादू साळवे यांच्या भीम गीताचा कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन शिक्षण संघ व दादासाहेब रूपवते फाउंडेशनच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन कार्यक्रमाचे नगर पुणे रोड येथील…
Read More » -
(no title)
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क* *महेश भोसले संस्थापक, संपादक* *9850814529,9284744506* *सुरेश भिंगारदिवे,उपसंपादक* *9209738327*
Read More » -
*स्वातंत्र्य दिन उत्सव म्हणून साजरा करावा -* *आ. संग्राम जगताप* *स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सव निमित्त लायन्स मिडटावून च्या वतीने सेल्फी पॉईंट चे उद्घाटन* नगर- लायन्स क्लब ऑफ अमदनगर मिडटावूनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सववर्षा निमित्त प्रोफेसर चौक येथील खोमणे गुळाचा चहा या ठिकाणी सेल्फी पॉइंट चे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकजी जोशी श्रमिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव येमूल, महाराष्ट्र टायपिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. कराळे साहेब लायन्स क्लबचे संस्थापक श्रीकांतजी मांढरे, क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा माजी नगरसेविका सौ.विणा बोज्जा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले स्वातंत्र्य दिन रोप्य महोत्सवी वर्ष असून संपूर्ण भारतभर साजरा करत आहेत. अहमदनगर शहरातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव म्हणून साजरा करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस नागरिकांनी भारतीय झेंडा आपल्या घरावर फडकवुन स्वातंत्र्य दिनाचा रोप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरा करावा असे आवाहान आ. संग्राम जगताप यांनी केले. यावेळी लायन्स क्लब मिडटावून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून लायन्स क्लब ही संस्था जागतिक स्तरावर काम करीत असून राष्ट्रीय व सामाजिक उपक्रम राबवत आहे.यावेळी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून चे संस्थापक श्रीकांत जी मांढरे यांनी लायन्स क्लब बाबत माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर आभार सचिव प्रसाद मांढरे यांनी मांनले या कार्यक्रमासाठी रमेश चिप्पा, तिरमल सर, अभय श्रीपत, तिरमलेश पासकंटी, ऋषिकेश बिटला, विनायक चिप्पा, अथर्व बोज्जा,पूर्वजा बोज्जा, अशोक इप्पलपेल्ली, निकेश पानमळकर, रुद्राक्ष जोंधळे व परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अमदनगर मिडटावूनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सववर्षा निमित्त प्रोफेसर चौक येथील खोमणे गुळाचा चहा या…
Read More » -
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून च्या वतीने सिव्हील हॉस्पिटल येथे अल्पोपहारचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय अहमदनगर च्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल ते…
Read More » -
महिला ग्रुपच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा
कर्जत (प्रतिनिधी ): रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण. परंतु रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही उत्सव! पोलिसांना शांतता-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी…
Read More » -
हर घर तिरंगा मोहिमेला प्रकाश पोटे यांचा विरोध शासनाच्या वतीने बेघरांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव “हर घर तिरंगा” या शासनाच्या घोषणेप्रमाणे घरोघरी तिरंगा फडकवून साजरा करणार…
Read More »