सामाजिक
-
पोलिस अधीक्षक पाटील यांचा कार्यकाळ नगरकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचे प्रतिपादन
अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकीय व गुन्हेगारीच्यादृष्टीने राज्यात सतत गाजत असलेल्या नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ…
Read More » -
चांदे बुद्रुक समृद्ध गाव योजनेचा उडला बोजवारा: नंदू नवले
कोभळी सर्कल (प्रतिनिधी) ग्रामपंचायत चांदे बुद्रुक च्या भोंगळ कारभाराला कंटाळून नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येत आहे असे मत ग्रामपंचायत सदस्य…
Read More » -
लोकवर्गणी करून शहरातील खड्डे बुजविणार- विनोद गायकवाड महापालिका व स्थानिक नगरसेवकांचा नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अहमदनगर शहराला खड्ड्याची ओळख असल्याने सेल्फी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराची नव्याने झालेली ओळख म्हणजे खड्डे मय शहर असून या ओळखीमुळे वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद…
Read More » -
संरक्षण सेवानिवृत्त वेतनधारकांचे हयातीचे दाखले नागरी सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरण
अहमदनगर,दि.१८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – संरक्षण विभागातील सेवानिवृत्त वेतनधारक स्पर्श पेन्शन प्रणालीमध्ये जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) जवळच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क…
Read More » -
आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन करू – बद्रीनाथ खंडागळे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश असल्याने तत्काळ अटक करून पदावरून निलंबनाची मागणी
नेवासा – तालुक्यातील वांजोळी या गावातील पांढरीपुल येथे एका महिलेच्या घरात घुसून पांढरीपुल येथील महेश कारभारी कर्डिले, डॉ.योगेश कारभारी कर्डिले…
Read More » -
आय लव्ह सिध्दीबागेमध्ये प्रेमी युगलांचा सुळसुळाट!
अहमदनगर (प्रतिनिधी) आय लव्ह सिध्दीबाग अर्थात कै. बाळासाहेब देशपांडे उद्यान व आताचे आय लव्ह सिध्दीबाग होय. पूर्वीच्या कै. बाळासाहेब देशपांडे…
Read More » -
जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान : उद्धव शिंदे ‘स्नेहबंध’तर्फे अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या पोलिसांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान…
Read More » -
महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी आफताब शेख यांची नियुक्ती तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व -एस.एम. देशमुख
अहमदनगर (प्रतिनिधी)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रिंट व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बातम्या, चालू घडामोडी…
Read More » -
दगडवाडी येथील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना रस्त्यापाई करावे लागती काट्याची कसरत…
(कौडाणे प्रतिनिधी -संभाजी शिंगाडे) कौडाणे येथील दगडवाडी ते चांदा हा रोड दळणवळणाच्या दृष्टीने व शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याचा अत्यंत महत्त्वाचा…
Read More » -
अंतर जातीय विवाह योजने नवबौद्धांना लाभ मिळवून देणार- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ नवबौद्धांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…
Read More »