कृषीवार्ता
-
माती परीक्षण आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करून कापुस पिकांची उत्पादकता वाढवावी – जिल्हा कृषी अधीक्षक जगताप
कर्जत( प्रतिनिधी) : दि २ जुलै कापूस पिकांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करावा. यासह एक गाव-एक…
Read More » -
खते बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ देऊ नका : संतोष वाडेकर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची कृषी विभागाकडे मागणी
पारनेर दि.२८ जून(प्रतिनिधी) : सध्या पुरेसा पाऊस पडत आहे.शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे. सध्या पेरणीचा हंगाम…
Read More » -
सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
अहमदनगर, ११ जून (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्याच्या कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन…
Read More » -
योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये – तालुका कृषी अधिकारी म्हस्के
कर्जत (प्रतिनिधी) : दि ११ जून कर्जत तालुका परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन…
Read More » -
कृषि विदयापीठात गुजरात राज्यातील फळमाशी व्यवस्थापनाची यशोगाथा या विषयावर व्याख्यान संपन्न
राहुरी दि. ३१ (प्रतिनिधी )- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान…
Read More » -
अन्नसुरक्षा तसेच पौष्टीक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे: मा.अध्यक्ष डॉ. मायी
राहुरी / प्रतिनिधी — भारत जमीन, सुर्यप्रकाश, पाणी, हवामान व मजुर या गोष्टींच्या बाबतीत जगाच्या मानाने समृध्द आहे. गेल्या ४०…
Read More » -
एकात्मिक शेती पध्दतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न शक्य – तज्ञांचा सूर
राहुरी / प्रतिनिधी — महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवत असलेल्या नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पा च्या…
Read More » -
खरीप हंगामासाठी वेळेत खत खरेदी करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
खरीप हंगामासाठी वेळेत खत खरेदी करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन अहमदनगर,दि.२४ (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थिती, विविध देशांवर लावण्यात आलेले…
Read More » -
कृषी क्षेत्रामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान फायदेशीर – प्रमुख संशोधक प्रा. कवी आर्या
कृषि क्षेत्रामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान फायदेशीर – प्रमुख संशोधक प्रा. कवी आर्या राहुरी / प्रतिनिधी — कृषि क्षेत्रात दिवसेंदिवस मजुरांची समस्या…
Read More » -
शेतीमध्ये ड्रोन वापरासाठी उद्योजक तयार होणे काळाची गरज – डॉ. पाटील
राहुरी /प्रतिनिधी — भारतातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे एकमेव विद्यापीठ असे आहे की जेथे ड्रोनची सुसज्य प्रयोगशाळा आहे.…
Read More »