प्रशासकिय
-
आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्यावी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. २ मार्च (प्रतिनिधी ):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर…
Read More » -
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
अहमदनगर दि. 27 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा…
Read More » -
महासंस्कृती महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दररोज 25 ते 30 हजार लोकांची उपस्थिती
नगर दि. 25 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 ते…
Read More » -
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाचा पाणीसाठा आटोक्यात ❓ कान्हूर पठार सह परिसरातील गावांमधून पाणी टंचाई प्रस्ताव दाखल
पारनेर दि. 21 फेब्रुवारी – देवदत्त साळवे (तालुका प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील गावा-गावांत व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली…
Read More » -
२८ व २९ फेब्रुवारी रोजी नगर मध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे- ना.विखे पाटील
लोणी दि.18 फेब्रुवारी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन…
Read More » -
अहमदनगर शहरात 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ‘महासंस्कृती महोत्सव’ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार महोत्सवाचा शुभारंभ
अहमदनगर दि. 16 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सर्व…
Read More » -
न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील
राहुरी दि. १३ फेब्रुवारी( प्रतिनिधी) राहूरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादीत केलेल्या जमिनीमुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा…
Read More » -
जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-ना.विखे पाटील टंचाई नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्र्याच्या सूचना
नगर, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा.…
Read More » -
तलाठी नव्हे आता ग्राम महसूल अधिकारी ! महसूल मंत्री विखे पाटील यांची राज्यस्तरीय अधिवेशनात घोषणा संघटनेच्या नावातही बदल करण्यास राज्य सरकारची मान्यता
संभाजीनगर दि.12 फेब्रुवारी (प्रतिनिधी) गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे नाव देण्याची घोषणा…
Read More » -
वेठबिगारांचा शोध, त्यांची मुक्तता व पुनर्वसन या त्रिसुत्रीच्या अवलंबातुन वेठबिगारमुक्त समाजासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज – मानवी हक्क आयोग सदस्य संजयकुमार
अहमदनगर दि. 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- वेठबिगारांचा शोध, त्यांची मुक्तता व पुनर्वसन या त्रिसूत्रीचा अवलंब करून समाजातून वेठबिगार प्रथेचे समूळ…
Read More »